Home यवतमाळ भर रस्त्यावर भरतो बाजार, वाहतूककोंडीमुळे नागरिक होतात बेजार

भर रस्त्यावर भरतो बाजार, वाहतूककोंडीमुळे नागरिक होतात बेजार

14

दिग्रस – प्रतिनिधि

भर रस्त्यावर भरतो बाजार, वाहतूककोंडीमुळे नागरिक होतात बेजार

दिग्रस शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर रस्त्यावर हातगाड्या व रस्त्यावर फारी अतरून फळ-भाजी विक्री होत असुन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.शहरात भाजी मार्केट अस्ताना त्यात मोजकेच दुकान दिसून येते त्या उलट रस्तावर हात गाड्याचे प्रमाण जास्त झाल्याने शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी पहावयास मिळत असून या गंभीर समस्ये कडे

न.प.प्रशासनासह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. हात गाड्या व्यवसायी फेरी न मारता एकाच जागी थांड मारून राहत असल्याने महिला वर्गाला याचा खुप त्रास सहन करावा लागत असून किरकोळ वाद पण उपस्थित होत आहे.रस्त्यावर भरणारा बाजार व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व वाहतूक कोंडीमुळे नागरीकांना होनाऱ्या नाहक त्रासासातून प्रशासनाने मुकत्त्ता द्यावी असा प्रश्न नागरिकातून केल्या जात आहे

Copyright ©